ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः
आजच्या कलियुगात अध्यात्म या विषयचा बाजार मांडलेला आहे.
ज्यांना अध्यात्म काय आहे हे ही माहित नाही ऎसे लोक अध्यात्म या विषयांवर भाषणे देतात, त्यांच्या गोड वाणीला आपले मध्यम वर्गीय सेवेकरी फसतात. उगाच कोणाच्या तरी मागे लागायचे आणि समोरच्याने आपला वापर केला हे समजल्यावर त्या वरच्याला दोष द्यायचा सोडा हे धंदे.......
अध्यात्मामधे पुढे जायची खरी इच्छा असेल तर काही ठराविक गोष्टी पाळाव्या लागतात आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास , श्रद्धा, आणी सबुरी....
सर्वात पहिले स्वतःचा अहम् (igo) सोडा, मिपणाला मोड़ा आणी पुढे चला, मग बघा मार्ग कैसे मोकळे होतात ते. सदैव नामस्मरण मुखी ठेवा, आपल्या आयुष्यात चांगले घडले ते आपल्या गुरु आशिर्वादाने , वाईट घडले ते आपल्या पूर्व कर्मीचे भोग आहेत, गड्या भोगं संपव, हीच भावना कायम ठेवा. मी ऎसे केले मई तैसे केले कशाला हवा हा तोरा हाच स्वाभाव तुमच्या मार्गातला सगल्यातला मोठा काटा आहे.
एक साधक स्वामींची सेवा 2 वर्षांपासून करतो आणी तो दुसरयाला सेवेचि माहिती देतो. दोघे मिळून 5 वर्षे सेवा करतात. पहिल्याची एकूण सेवा 7 वर्षे जाहली दुसरयाची 5 वर्षे परंतु अध्यात्मात दूसरी व्यक्ति पहिल्यापेक्षा पुढे गेली, म्हणून पहिल्याने दूसरयावर का राग धारावा. त्याने जे कमवले ते त्याच्या सेवेनी कमवले हे सत्य माना, आपण कुठेतरी चुकतोय हे सत्य माना, उगाच मी त्याला आणले आणी तो पुढे गेला हे मनात आणून स्वतः 1 पाऊल मागे येऊ नका. तुम्ही कोण त्याला आणणारे तुमचा बाप तुमचे माध्यम बनवुन सर्व खेल खेळतो, त्याचे काम झाले की दूधावरचि साय जैसे अलगच बाजूला करावी तैसे तुम्हाला बाजूला करतो.
आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायची खाज प्रत्येकाच्या बुडाला असते पण आगितुन जा म्हटले तर आधीच बुडाला आग लागते. जर जमत नसेल तर सोडा हा विषय कारण हा विषय म्हणजे साक्षात विष आहे. विषाची परीक्षा घेण्यापेक्षा आहे ते जीवन जगा शांत रहा संयमानी वागा, दोक्यातल्या रागाला केराच टोपल दाखवा.
उगाच मला गुरु करायचे म्हणून बोम्बलू नका, तितके सोपे नाही ते, सतत नामस्मरण सुरु ठेवा योग्य वेळ आल्यावर स्वामी योग्य मार्गदर्शन करतील. तो पर्यन्त विश्वास ठेवा स्वतः वर आणी बापावर, बाप जितका प्रेमळ आहे न त्याच्या उलट खड़ूस पण आहे इतक्या सहज तो जवळ करत नाही, आणी केले टार सोडत नाही.
पुन्हा सांगिन नामस्मरण सुरु ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा मार्ग नक्कीच सापडेल, उगाच हावरटपणा करू नका उलटी होईल नाहीतर अतिसार होईल.
मी कोणी लेखक नाही पण स्वामींनी जे सुचवले ते तुमच्या पुढे मांडले.
श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
आपला स्वामीभक्त
रितेश र.वेदपाठक
आजच्या कलियुगात अध्यात्म या विषयचा बाजार मांडलेला आहे.
ज्यांना अध्यात्म काय आहे हे ही माहित नाही ऎसे लोक अध्यात्म या विषयांवर भाषणे देतात, त्यांच्या गोड वाणीला आपले मध्यम वर्गीय सेवेकरी फसतात. उगाच कोणाच्या तरी मागे लागायचे आणि समोरच्याने आपला वापर केला हे समजल्यावर त्या वरच्याला दोष द्यायचा सोडा हे धंदे.......
अध्यात्मामधे पुढे जायची खरी इच्छा असेल तर काही ठराविक गोष्टी पाळाव्या लागतात आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास , श्रद्धा, आणी सबुरी....
सर्वात पहिले स्वतःचा अहम् (igo) सोडा, मिपणाला मोड़ा आणी पुढे चला, मग बघा मार्ग कैसे मोकळे होतात ते. सदैव नामस्मरण मुखी ठेवा, आपल्या आयुष्यात चांगले घडले ते आपल्या गुरु आशिर्वादाने , वाईट घडले ते आपल्या पूर्व कर्मीचे भोग आहेत, गड्या भोगं संपव, हीच भावना कायम ठेवा. मी ऎसे केले मई तैसे केले कशाला हवा हा तोरा हाच स्वाभाव तुमच्या मार्गातला सगल्यातला मोठा काटा आहे.
एक साधक स्वामींची सेवा 2 वर्षांपासून करतो आणी तो दुसरयाला सेवेचि माहिती देतो. दोघे मिळून 5 वर्षे सेवा करतात. पहिल्याची एकूण सेवा 7 वर्षे जाहली दुसरयाची 5 वर्षे परंतु अध्यात्मात दूसरी व्यक्ति पहिल्यापेक्षा पुढे गेली, म्हणून पहिल्याने दूसरयावर का राग धारावा. त्याने जे कमवले ते त्याच्या सेवेनी कमवले हे सत्य माना, आपण कुठेतरी चुकतोय हे सत्य माना, उगाच मी त्याला आणले आणी तो पुढे गेला हे मनात आणून स्वतः 1 पाऊल मागे येऊ नका. तुम्ही कोण त्याला आणणारे तुमचा बाप तुमचे माध्यम बनवुन सर्व खेल खेळतो, त्याचे काम झाले की दूधावरचि साय जैसे अलगच बाजूला करावी तैसे तुम्हाला बाजूला करतो.
आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायची खाज प्रत्येकाच्या बुडाला असते पण आगितुन जा म्हटले तर आधीच बुडाला आग लागते. जर जमत नसेल तर सोडा हा विषय कारण हा विषय म्हणजे साक्षात विष आहे. विषाची परीक्षा घेण्यापेक्षा आहे ते जीवन जगा शांत रहा संयमानी वागा, दोक्यातल्या रागाला केराच टोपल दाखवा.
उगाच मला गुरु करायचे म्हणून बोम्बलू नका, तितके सोपे नाही ते, सतत नामस्मरण सुरु ठेवा योग्य वेळ आल्यावर स्वामी योग्य मार्गदर्शन करतील. तो पर्यन्त विश्वास ठेवा स्वतः वर आणी बापावर, बाप जितका प्रेमळ आहे न त्याच्या उलट खड़ूस पण आहे इतक्या सहज तो जवळ करत नाही, आणी केले टार सोडत नाही.
पुन्हा सांगिन नामस्मरण सुरु ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा मार्ग नक्कीच सापडेल, उगाच हावरटपणा करू नका उलटी होईल नाहीतर अतिसार होईल.
मी कोणी लेखक नाही पण स्वामींनी जे सुचवले ते तुमच्या पुढे मांडले.
श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
आपला स्वामीभक्त
रितेश र.वेदपाठक
No comments:
Post a Comment